विसर पडण्या दिवसराती,
सागरातूनही भरती ओहोटी,
काल चक्राला त्या असतेगती,
मात्र आठवणींना नसे सोबती,
ऋतु वसंता बहर येतो,
मनोमन हे त्यातच रमते,
चैतन्याला पाहण्या जातो,
मात्र अमोलिक काहीच नसते.......!
Ink's song
8 years ago
आरंभ मोकळा अंतही मोकळा प्रश्न फक्त दरम्यानचा आहे......
No comments:
Post a Comment